आता तरी तुमच्या पत्रिकेतला चंद्र, चंद्रबळ, ग्रहण, ग्रहणात राहुनं गिळलेला चंद्र, संकष्टीला चंद्रोदयानंतर सोडायचा उपवास, करवा चौथ अशा विक्षिप्त आणि खुळचट कल्पनांना सोडा..
वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवा हीच आपेक्षा...
आज विज्ञानाच्या सहाय्याने मानव प्रत्येक ग्रहा वर जात आहे. मात्र त्याला स्वर्ग-नर्क अशी कोणतीच जागा किंवा वास्तू दिसली नाही. कारण ते मुळात अस्तित्वातच नाही.
धर्म ग्रंथात चंद्र, शनि, मंगळ ग्रहा बद्दल किती भंपक कल्पना लिहून ठेवल्या आहेत ते आज समजलंच असेल.
चंद्रयान हे फक्त आणि फक्त विज्ञानाच्या जोरावर यशस्वी झालेलं आहे याला कोणत्याही आरत्या, पंचांग, होम- हवणाच्या कुबड्यांची गरज लागलेली नाही, यापुढे ही लागणार नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांचे कर्तृत्व कोणत्याही होम हवण आणि पूजा अर्चा पंचांगच्या नावावर कोणीही खपवू नका...
जिथे विज्ञान संपते तिथून नवीन तंत्रज्ञान वापरून विज्ञानच सुरू होते. अध्यात्म नाही.
अभिनंदन #ISRO 💐💐
39 comments:
सर सुंदर माहिती दिली आहे.
उघडा डोळे बघा नीट.
Good thought
सुंदर माहिती सर 👍👍
Jai hind
Nice information
हो नक्कीच🇳🇪🇳🇪🇳🇪👍
विज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे💐💐💐🚩🚩🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪
Very nice information
वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं छान विचार आहे
Proud feeling
बरोबर विधान आणि विधानाने घेतलेला वेध
खूपच छान पण सतत हे
या यशस्वी चांद्रमोहिमेनंतर सर्व भारतीय सुदधा केवळ आधुनिक तंत्रज्ञानानाचेच लाभ न घेता वैज्ञानिक दृष्टिकोन ही अंगीकारतील ही अपेक्षा..!!👍👍
जय विज्ञान..!!💐💐💐💐💐
खूप छान माहिती.
खूप छान माहिती.
वैज्ञानिक दृष्टिकोन जपूया.
Good thought..
वंदे मातरम
Jay science Thanks sir
Good thought...
Good thought..
खूप छान उपक्रम
Good thought
So inspiring
खूप छान उपक्रम
वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवुया
वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे अतिशय गरजेचे आहे
चिंतनशील लेखन सर धन्यवाद
Nice
खूप छान
खूप छान उपक्रम
आ खूपच छान
Khup khup chhan
वंदे मातरम
Khup khup chhan
वंदे मातरम
छान माहती...
छान माहती...
Post a Comment